डॉ. शुभांगी पारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्याच्या संध्याकाळी पैलतीरावर अलगद पोहोचण्यासाठी मानवी नात्याचा साकव महत्त्वाचा ठरतो, पण अनेकदा त्याचीच कमतरता असते. तुम्ही तरुणपणी कशाकशात गुंतवणूक करता यावर म्हातारपण किती सुखाचं जाणार हे ठरत असतं. म्हणूनच आपल्या देशात वृद्धांच्या होणाऱ्या आत्महत्या अस्वस्थ करतात. आयुष्याचा संधीकाल काळाकुट्ट होऊ नये यासाठीच आयुष्याची दुपार लख्ख असावी लागते..

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stories of those left behind investment the elderly researc amy
First published on: 24-09-2022 at 00:06 IST