
गाऊ त्यांना आरती
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला (२५ डिसेंबर १८८५) सर अॅलन ह्य़ूम या इंग्रजी गृहस्थाने काँग्रेसची स्थापना केली. ब्रिटिश पार्लमेंट जसे लोकांच्या इच्छा, आकांक्षा, अडचणी,

विदुषी कार्यकर्त्यां
१९३२ मधील सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या दुसऱ्या फेरीतही स्त्रियांनी मोठय़ा प्रमाणावर भाग घेतला
स्वातंत्र्य चळवळीतील सोनेरी पान
१९२७ मध्ये अखिल भारतीय महिला परिषदेच्या त्या संस्थापक-सदस्य होत्या. त्याच ध्येयधोरणाचे वेगळे भगिनी मंडळ चालू ठेवण्यापेक्षा त्यांनी ते अ.भा.म. परिषदेमध्ये समाविष्ट केले.
अशी होती सफिया खान!
९३४ मध्ये मुंबईत भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाची पूर्ण तयारी काँग्रेस सेविका दलाची प्रमुख म्हणून सोपविण्यात आलेल्या सफिया खानची ही दास्तान..

महाराष्ट्राच्या ठक्करबाप्पा
जानकीबाई परशुराम आपटे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. समाजकार्यात पडण्यापूर्वी घरात भरपूर सोवळेओवळे असे.

देशभक्तीचा वारसा
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या कॅप्टन भगिनी या पितामह दादाभाई नौरोजींच्या नाती. किशोर वयातच शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या.

पद्मश्री ‘दीनभगिनी’
स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असणाऱ्या, खादीचा घरोघरी जाऊन प्रचार करणाऱ्या, खादीच्या कपडय़ांमध्ये सौंदर्य आणणाऱ्या मिठूबेन पेटिट यांनी ग्रामविकासाचा धडा ‘मरोली’च्या रूपाने घातला

महाराष्ट्रातील पहिली सत्याग्रही
पुण्यात भिकारदास मारुतीजवळ राहणाऱ्या पद्मावतीबाई हरोलीकर यांना त्यांची मुलाखत घेण्यासाठी भेटले, ते साल होतं, १९७६.
जेठीबेन
हैदराबादमध्ये जेठीबेन यांनी ‘सायमन गो बॅक’ म्हणत स्वातंत्र्यसंग्रामात पहिली उडी घेतली. तिथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
‘डॉक्टरीण कासारीण झाली’
१९२१ साली एलसीपीएसमध्ये (भारतातील त्या वेळची डॉक्टरी परीक्षा) सर्वप्रथम येणारी इंदुमती ही पहिली मराठी कन्या.

क्रांतिज्वाला
सुनंदा अर्थात तपस्विनी माताजी ही एका मराठा सरदाराची कन्या व झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची भाची.

सरस्वतीबाई गणेश ऊर्फ येसूवहिनी सावरकर
भारतीय कायद्याने स्वातंत्र्यसैनिक कोणाला म्हणावे हे ठरविले आहे. त्यानुसार, ज्यांना स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झाली होती ते स्वातंत्र्यसैनिक. जे भारत संरक्षण कायद्याखाली डांबून ठेवले गेले होते अशा