भारतातील लोकसभा निवडणूक ही जगातील एक सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया मानली जाते. निवडणूक आयोगाने त्याचे नियोजन किमान १८ महिने आधी केले होते.
* मतदारांची संख्या- ८३.०५ कोटी
* मतदान केंद्रे- ९ लाख
* लोकसभा मतदारसंघ -५४३
* निवडणूक कर्मचारी ६, ६९, ०००
* मतदारसंघनिहाय हेल्पलाइन
* जप्त केलेले पैसे- ३१३ कोटी रु.
* जप्त केलेली दारू -२.२ लाख लिटर (किंमत १ हजार कोटी)
* जप्त केलेले अमली पदार्थ- १.८ लाख किलो.
* प्रथमच खर्च निरीक्षण विभाग सुरू
* एसव्हीईईपी (स्वीप) या मतदार जागरुकता कार्यक्रमाची अंमलबजावणी
* मतदार जागरुकता मोहिमेत सहभागी मान्यवर- ए. पी. जे. अब्दुल कलाम, आमीर खान
* महिला मतदारसंख्या- ५५ टक्क्य़ांवरून ६५ टक्क्य़ांवर
’शहरी मतदारसंख्येतील वाढ- १३ टक्क्य़ांवरून २० टक्के.
* विक्रम- मतदार नोंदणीसार्ठी एका दिवशी ८२ लाख अर्ज.
* एफआयआरची संख्या- १६,०००
* पेड न्यूज नोटिसा -३००० (प्रत्येक दिवशी पेड न्यूजची पन्नास प्रकरणे)
* भरारी पथके- ४० पथके (सदस्य संख्या २१,०००)
* खर्च निरीक्षक संख्या-६६७
* मतदान कामासाठी हेलिकॉप्टर्सची संख्या-५० (उड्डाणे- १५००)
* रेल्वेचा वापर- ५७० खास गाडय़ा निवडणूक कामासाठी.
* निवडणूक बंदोबस्तासाठी निमलष्करी दलाच्या जवानांची संख्या- ८ लाख.
* नऊ टप्प्यात निवडणूक घेण्याचे कारण- सुरक्षा दले कमी काळात हलवणे शक्य नव्हते.
* मतदानाचे वैशिष्टय़- देशाच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे ६६.४ टक्के मतदान (१९८४- ६४ टक्के मतदान)
* निवडणुकीचा खर्च- ३४२६ कोटी (२००९- १४८३ कोटी)

Senior citizen ayushman bharat (1)
‘आयुष्मान भारत’ सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवणार – भाजपाचे आश्वासन; याचे महत्त्व काय?
Why Indian Muslims are banish from elections
भारतीय मुस्लीम निवडणुकीतून हद्दपार का?
Electoral bond, Electoral bond scam
निवडणूक रोखे घोटाळा म्हणजे ‘मोदीगेट’; स्वतंत्र आयोगातर्फे चौकशीची मागणी
History of Indian Election
विश्लेषण: सार्वत्रिक निवडणुका भारतीय लोकशाहीची ओळख कशा ठरल्या?