पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर त्याचे पडसाद सोशल मीडियावरदेखील उमटू लागले आहेत. काँग्रेसला आसाम आणि केरळमध्ये सत्ता गमवावी लागली आहे. काँग्रेसच्या या पडझडीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जबाबदार धरत नेटकरांनी त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रखर हल्ला चढविला असून, भाजप आणि केजरीवालांवरदेखील निशाणा साधला आहे.

भाजपची अशाप्रकारे खिल्ली उडविण्यात आली

अरविंद केजरीवाल यांच्यावरदेखील निशाणा साधण्यात आला