आम आदमी पक्षाच्या मोर्चादरम्यान झालेल्या आत्महत्येची पूर्णपणे निष्पक्ष चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडूनच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.