पाकिस्तानसमवेत सौहार्दाचे, शांततेचे, मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यास भारत बांधील आहे, दोन देशांमधील सहकार्यामुळेच प्रांतात प्रगती आणि भरभराटीची द्वारे खुली होतील, असे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रदिनानिमित्त अध्यक्ष ममनून हुसेन यांना पाठविलेल्या संदेशात मुखर्जी यांनी पाकिस्तानातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India committed to friendly ties with pakistan president pranab mukherjee
First published on: 23-03-2016 at 02:26 IST