सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाचे महत्व ओळखले होते. भारतीय नौदलामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेली मोठी स्वप्न साकार करण्याची क्षमता आहे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आय.एन.एस खांदेरी पाणबुडीच्या जलावतरणाच्या कार्यक्रमात म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानलाही इशारा दिला.