दिवसभरातील पहिली बातमी आहे मुंबईमधून. मुंबईमध्ये सलग चौथ्या दिवशीही जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. पुण्याला जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या पावसामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. दुसरी महत्वाची बातमी आहे रेल्वेसंदर्भातील. रेल्वेमध्ये कॅटरसने बिल दिले नाही तर त्या अन्नपदार्थांचे पैसे देण्याची गरज नसल्याचे मत रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर