दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे औरंगाबादमधून. येथील खुलताबाद येथील दर्ग्यातील मौलानांनी केला वादग्रस्त दावा केला आहे. दर्ग्यात आसेचे झाड असून या झाडाचे फळ खाल्ल्यास निपुत्रिकांना मुले होतात. इतकंच नव्हे ही फळ खाल्ल्यास तृतीयपंथीयांनी देखील मूल होऊ शकेल, असा दावा मौलानांनी केला आहे. तर दुसरी महत्वाची बातमी आहे काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये पैसे उधळण्यात आल्यावर वाद निर्माण झाला आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर