दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी आज आषाढीनिमित्त पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला त्यासंदर्भातली. मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेले असल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यंमत्र्यांनी पंढरपूरला न जाण्याच्या निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसने आता मुख्यमंत्र्यांच्या विठ्ठल भक्तीवरच काँग्रेसला शंकाच उपस्थित केली आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर