पीटीआय, नवी दिल्ली : ईशान्य भारतासाठी हा ‘ऐतिहासिक दिवस’ असून, शांतता, विकास व समृद्धी यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपलाच लोकांची पसंती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्रिपुरा, नागालँड व मेघालयचे निकाल जाहीर झाल्यानंतर सांगितले. त्रिपुरात भाजपच्या पुन्हा सत्तेवर येण्याचे वर्णन शहा यांनी ‘विकासोन्मुख राजकारणाचा विजय’ असे केले आणि ‘शांतता व विकास’ यांची निवड केल्याबद्दल त्यांनी नागालँडच्या जनतेचे आभार मानले.

former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
Supriya Sule, Sharad Pawar,
भाजपचे एकच स्वप्न, शरद पवारांना संपवणे; सुप्रिया सुळेंचा पुनरुच्चार
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”