Amit Shah cancels Maharashtra poll rallies: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ दोन दिवस उरले आहेत. १८ तारखेला सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. यासाठी रविवार आणि सोमवारी जोरदार प्रचार करण्यासाठी राजकीय पक्ष सभा आणि मिरवणुकांचे आयोजन करत आहेत. अशावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र आपला प्रचार आधीच थांबविला आहे. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसाळला असून परिस्थिती चिघळल्यामुळे अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे. मणिपूरच्या जिरिबाम जिल्ह्यात तीन महिला आणि तीन मुलांची हत्या झाल्यानंतर परस्थिती चिघळली आहे. त्यामुळे अमित शाह दिल्लीकडे रवाना झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा