पीटीआय, तिरुवनंतपुरम

वीजदरात वाढ करण्याच्या निर्णयामुळे ‘केरळ राज्य विद्याुत मंडळ लिमिटेड’चे (केएसईबी) मोठे नुकसान झाले आहे. वीज खरेदी प्रणालीमध्ये अदानींना आणून त्यांना फायदा व्हावा यासाठीच प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसप्रणीत ‘यूडीएफ’ने केरळ सरकारवर केला आहे. २०१६ मध्ये ‘यूडीएफ’ सरकारने ५ रुपये प्रतियुनिटपेक्षा कमी दराने वीज खरेदी करण्यासाठी केलेला दीर्घकालीन करार ‘एलडीएफ’च्या काळात अदानींच्या प्रवेशासाठी रद्द करण्यात आल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी केला आहे.

Ravi Raja provided list of 30 big property tax defaulters to Municipal Commissioner
मोठ्या कंपन्या व विकासकांकडे कोट्यवधीचा मालमत्ता कर थकीत, एमएसआरडीसीने थकवला मालमत्ता कर
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Central government opposes increase in power generation in Deonar Mumbai print news
देवनारमध्ये वीजनिर्मिती वाढीस केंद्राचा विरोध; प्रकल्प मंजुरीनंतर वीजनिर्मिती क्षमता वाढवणे नियमबाह्य असल्याचा अभिप्राय
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
ycmou charging unreasonable fees in the name of convocation ceremonies
‘दीक्षांत’च्या नावाखाली ‘वसुली’! मुक्त विद्यापीठाकडे पाच कोटींचे शुल्क जमा, खर्च केवळ ४० लाख
buldhana Makar Sankranti nylon manja disrupted electricity in Nandura city
बुलढाणा : नायलॉन मांजामुळे वीज पुरवठा खंडित; विद्युत तारा तुटल्या, १५ ते २० मीटर जळाले…
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
उत्तर प्रदेशला ३१ हजार कोटी तर बिहारला १७ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याबद्दल कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला १०,९३० कोटी; उत्तर प्रदेश, बिहारला अधिक निधी दिल्यावरून टीका

५० कोटींचा बोजा

कराराची मुदत संपल्यामुळे ‘केएसईबी’ला पूर्वीपेक्षा दोन किंवा तीन पटीने जास्त दराने वीज खरेदी करावी लागली. त्यामुळे मंडळावर मोठे कर्ज आणि हजारो कोटी रुपयांचे वीज शुल्क आकारले गेले. त्यामुळे सर्वसामान्यांना ५० कोटींचा बोजा सहन करावा लागल्याचे या दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे. सतीशन यांनी दावा केला की, राज्य सरकारच्या वीज दरवाढीच्या निर्णयामुळे ‘केएसईबी’चे कर्ज यूडीएफ प्रशासनाच्या काळात सुमारे १ हजार कोटी रुपयांवरून ४० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढले.

Story img Loader