सरबजितसिंग याच्या हत्येमुळे पाकिस्तान सरकारशी सुरू असलेली संवादाची प्रक्रिया थांबविता येणार नाही, असे भाष्य केंद्रीय माहिती आणि दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांनी केले. तुरुंगातील कैद्याची पुरेशी काळजी घेण्यात पाक सरकार अपयशी ठरले, मात्र असे असले तरी केवळ या एका घटनेमुळे पाकशी संवाद थांबवून काहीही साध्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया एका प्रश्नाचे उत्तर देताना सिब्बल यांनी दिली.

पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!

“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!