नवी दिल्ली : सप्टेंबर १९६० च्या सिंधू जल करारात सुधारणा करण्यासाठी भारताने पाकिस्तानला नोटीस पाठवली आहे. या कराराच्या अंमलबजावणीबाबत पाकिस्तानच्या ताठर भूमिकेमुळे ही नोटीस बजावल्याचे सरकारी सूत्रांनी शुक्रवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही नोटीस २५ जानेवारी रोजी सिंधू जलव्यवस्थापन आयुक्तांमार्फत पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले. १९ सप्टेंबर १९६० रोजी झालेल्या या करारातील बदलाची प्रक्रिया सुरू करता यावी, यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India sends notice to pakistan over indus waters treaty amendment zws
First published on: 28-01-2023 at 05:32 IST