Arif Mohammed Khan : केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गुरुवारी (५ डिसेंबर २०२४) हरियाणातील कुरुक्षेत्र विद्यापीठात ९ व्या आंतरराष्ट्रीय गीता परिषदेला संबोधित केलं. या आंतरराष्ट्रीय गीता परिषदेत हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंह यांनी देखील सहभाग घेतला होता. मात्र, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी या गीता परिषदेला संबोधित करताना भगवद्गीतेचे वर्णन भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा वारसा आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी धर्मग्रंथ म्हणून केले. तसेच भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचं म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा