Nitin Gadkari On Accidents : देशात गेल्या काही वर्षात वाढलेल्या रस्ते अपघातातील मृत्युंमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. अशात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच संसदेत सांगितले की, रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र सरकारने खूप प्रयत्न केले आहेत. तरीही लोकांमध्ये कायद्याचा आदर किंवा भीती नसल्यामुळे रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, ते स्वत: रस्ता अपघाताला बळी पडले आहेत आणि या विषयाबाबतचे गांभीर्य त्यांना माहित आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा