scorecardresearch

Premium

जनता मोदी आणि भाजपला कंटाळलेय- गुलाम नबी आझाद

जनतेला पुढील तीन-साडेतीन वर्ष थांबायची इच्छा नाही.

देशातील जनता पंतप्रधान आणि भाजप सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी केली आहे. ते शनिवारी पाँडेचरी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, जनतेला पुढील तीन-साडेतीन वर्ष थांबायची इच्छा नाही. त्यांना मध्यावधी निवडणुका व्हाव्यात असे वाटत असल्याचे आझाद यांनी सांगितले. देशातील जनता पंतप्रधानांच्या कारभार आणि दीर्घकाळच्या प्रतिक्षेमुळे कंटाळली आहे. जनतेला अजूनही मोदींची भाषणे ऐकायला आवडतात. मात्र, जेव्हा पंतप्रधान आणि भाजपच्या कामगिरीचा विचार वेळ येते तेव्हा ती शून्य आहे, असे गुलाब नबी आझाद यांनी सांगितले.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: People fed up with the prime minister bjp ghulam nabi azad

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×