न्यायाधीशपदी ‘सर्वोत्तम’ निवडला जावा, केवळ ‘माहितीतील’ नको

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीटीआय, मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाची (कॉलेजियम) पद्धत ही अपारदर्शक असून न्यायाधीशपदी जो सर्वोत्तम आहे त्याची निवड व्हावी, केवळ न्यायवृंदाला माहिती आहे, या कारणाने नव्हे असे मत केंद्रीय विधिमंत्री किरण रिजिजू यांनी व्यक्त केले. न्यायाधीश यावर बोलत नसले तरी न्याययंत्रणेमध्ये टोकाचे राजकारण आहे, असेही ते म्हणाले. एका कार्यक्रमात ‘न्याययंत्रणेतील सुधारणा’ या विषयावर बोलताना त्यांनी हे विधान केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The jury system is opaque opinion of union law minister rijiju ysh
First published on: 06-11-2022 at 01:12 IST