अन्वय सावंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने निर्धारित वेळेत पूर्ण व्हावेत, या हेतूने षटकांची गती राखण्यासाठी नव्या नियमांची तरतूद केली आहे. यापुढे षटकांची गती राखण्यात अपयशी ठरणाऱ्या संघांना उर्वरित डावात ३० यार्डाच्या वर्तुळाबाहेर क्षेत्ररक्षणासाठी पाचऐवजी केवळ चारच क्षेत्ररक्षक ठेवता येणार आहेत. ‘आयसीसी’ने उचललेल्या कठोर पावलामुळे ट्वेन्टी-२० सामन्यांची गती अधिक वाढण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained icc new rule for t20i teams face penalty for slow over rate abn 97 print exp 0122
First published on: 16-01-2022 at 07:37 IST