Indian Railways : ट्रेनमधून प्रवास करताना अनेकदा काही अडचण आल्यास प्रवासी आपत्कालीन साखळी ओढून ट्रेन थांबवतात. पण, ट्रेनमधील आपत्कालीन साखळी खेचण्यासंबंधीचे नियम फार कमी लोकांना माहीत आहेत. कोणत्याही प्रवाशाने विनाकारण किंवा केवळ गंमत म्हणून साखळी ओढली, तर त्या प्रवाशाला दंड आकारला जातो. त्याचबरोबर संबंधित व्यक्तीला तुरुंगवासाची शिक्षाही केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने ही आपत्कालीन साखळी खेचण्यासंबंधीचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे. कारण- भारतीय रेल्वेने आपत्कालीन साखळी खेचण्याच्या नियमात आता बदल केले आहेत. आता विनाकारण ही साखळी खेचल्यास प्रतिमिनिट आठ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा