हिरवी मिरची असो वा लाल मिरची ज्यामुळे पदार्थाची चव पूर्णपणे बदलून जाते. हिरव्या मिरचीशिवाय स्वादिष्ट आणि मसालेदार पदार्थ तयार होऊ शकत नाही. यामुळे स्वयंपाकात हिरव्या आणि लाल मिरचीला विशेष महत्त्व आहे. विशेषत: पदार्थांची चव वाढवण्यासाठी हिरव्या मिरच्यांचा वापर नक्की केला जातो. हिरवी मिरची जेवणाची चव तर वाढवतेच पण आरोग्यासाठीही फायदेशीर असते. बहुतेक जण मिरचीचा ठेचा, लोणचं करून खातात. पण तुम्हाला कधी विचार केला का की मिरच्या एवढ्या तिखट का असतात? चला मग यामागचं कारण जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही मिरच्या इतक्या तिखट असतात की त्या खाल्ल्याने तोंडाची आग होते आणि डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागते. पण काही मिरच्या अशा असतात ज्या तुम्ही सहजपणे खाऊ शकतात, ज्या खाताना तिखट लागत नाहीत. पण मिरचीत असे काही घटक असतात ज्यामुळे तिचा तिखटपणा अधिक जाणवतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why does chilies are spicy know the secret behind it enhances the taste of food sjr
First published on: 22-03-2023 at 13:01 IST