
मतदानोत्तर चाचण्यांमध्ये संख्याबळ कमी असेल असा अंदाज वर्तविण्यात आल्याने भाजप नेत्यांनी छोटय़ा पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधला होता.
गोव्यातील जनतेला विजयाचे श्रेय देऊन फडणवीस म्हणाले, सरकारविरोधातील जनभावनेचा (अँटी इन्कबन्सी फॅक्टर) परिणाम होऊन जनता भाजपला नाकारेल, असा भ्रम विरोधकांना…
“आमचा जोश वाढलेला आहे कारण पहिल्यांदा आम्ही एवढ्या मोठ्या ताकदीने बाहेर लढलो आहोत”, असंही बोलून दाखवलं आहे.
गोव्यातील विजयानंतर आता महाराष्ट्रातही सत्ताबदल होणार का? या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांनी नेमकी भूमिका मांडली आहे.
गोव्यात काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर त्यावरून भाजपानं आक्रमकपणे भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. त्याबाबत रोहीत पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
“भाजपाने विजय पचवायला शिकलं पाहिजे ; विजय आणि पराजय हा अंतिम नसतो ती सुरुवात असते.” असंही बोलून दाखवलं आहे.
त्यांच्या पत्नीही गोव्यातल्या भाजपाच्या उमेदवार असून त्याही आघाडीवर आहेत.
प्रमोद सावंत यांच्या मतदार संघात शिवसेनेने सभा घेऊनही त्यांच्या उमेदवाराला १०० मतं देखील मिळाली नाहीत, असंही फडणवीसांनी बोलून दाखवलं.
बाबूश म्हणतात, “निवडणुकीच्या दिवशी देखील भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या काँग्रेसच्या टेबलवर बसलेल्या होत्या”
विजयी झाल्यानंतर माध्यमांना दिली आहे पहिली प्रतिक्रिया
भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे उत्पल पर्रिकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली
बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये उत्तर प्रदेशात भाजप सत्ता कायम राखेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.