दत्ता जाधव
केंद्रात हिंदुत्त्ववादी विचाराचे भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर भाजपशासित राज्यांनी गोवंश हत्याबंदी कायदे करण्याचा सपाटाच लावला होता. मात्र, हे कायदे करताना वस्तुस्थिती, शेती, शेतकऱ्यांची गरज आणि स्थानिक शेती आधारित पर्यावरणात झालेल्या बदलांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून हे गोवंश हत्याबंदी कायदे केवळ ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ ठरले आहेत. अस्सल भारतीय गायींची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली असून त्याबद्दल चिंता करण्याचे तर कुणाच्या लक्षातही येताना दिसत नाही.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

विसाव्या पशुगणनेत गायींची स्थिती काय?

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained decline in the number of desi cattle is worrisome print exp 0522 abn
First published on: 29-05-2022 at 09:42 IST