प्रदीप नणंदकर
राज्यभरात जून महिन्यात अतिशय असमाधानकारक पाऊस झाल्याने केवळ १३ टक्केच पेरण्या झाल्या. असमाधानकारक पावसाचा सर्वांत मोठा फटका कडधान्याच्या पिकाला बसला आहे. ईशान्य भारत वगळता उर्वरित प्रांतातही कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती असल्याने मूग, उडीद पेऱ्यात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. तुरीच्या पेऱ्याला आणखी पंधरा दिवस वेळ असला तरी उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होण्याची व त्यामुळे भाव वाढण्याची साधार भीती आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

देशांतर्गत गरज किती?

More Stories onपाऊसRain
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained rains hit pulses production print exp 0722 abn
First published on: 03-07-2022 at 09:33 IST