कोल्हापूर, सांगलीमधील शेतकरी, जमीन मालकांनी नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून महामार्गासाठी भूसंपादन सुरू करणे महायुतीला लोकसभा निवडणुकीत महागात पडले. त्यामुळे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तिपीठच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केली. सरकारच्या या निर्णयामुळे प्रकल्प अंधातरी झाला. पण आता मात्र निवडणुका पार पडल्या आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. त्यामुळे राज्य सरकारने आता हा प्रकल्प मार्गी लावण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने कोणती पावले उचलली आणि हा प्रकल्प कसा मार्गी लावणार याचा घेतलेला आढावा…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा