“कुंभ के मेले मैं बिछडे तीन भाई… अब मिलेंगे या नहीं,” तुम्ही मनमोहन देसाईंच्या १९७७ साली आलेल्या अमर अकबर अँथनी चित्रपटातील हा आयकॉनिक डायलॉग ऐकलाच असेल. वर्षानुवर्षे अनेक चित्रपटांनी ‘कुंभ’ आणि त्यात हरवणे या गोष्टीशी संबंधित कथानके दाखवली आहेत. कारण- अशा मोठ्या मेळाव्यात हरवलेल्या प्रियजनांचा शोध घेणे ही खरोखरच अशक्यप्राय बाब ठरते. जगातील सर्वांत मोठ्या आणि महत्त्वपूर्ण धार्मिक कार्यक्रमांपैकी एक असणारा यंदाचा महाकुंभ मेळा १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा