तमिळनाडू विधानसभेत लागोपाठ तिसऱ्या वर्षी राज्यपालांनी अभिभाषण वाचण्यास नकार देत सभागृहातून बाहेर पडले. महाराष्ट्र विधानसभेतही महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी असाच प्रकार केला होता. माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरामन यांनी संसदेतील राष्ट्रपती तर विधिमंडळांमधील राज्यपालांच्या अभिभाषणाची पद्धत थांबवावी, अशी सूचना सरकारला केली होती. अभिभाषणाचे महत्त्व काय, ते वाचून दाखवणे बंधनकारक असते का, याविषयी…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा