-सुशांत मोरे 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई ते नवी दिल्ली मार्गावर धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसला १७ मे २०२२ रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. प्रतिष्ठित अशा समजल्या जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये गेल्या काही वर्षांत बरेच बदल झाले. विद्युतीकरण पूर्ण होताच डिझेल इंजिनवर धावणाऱ्या राजधानीने नंतर वेग पकडला. येत्या दोन ते तीन वर्षांत मुंबई ते दिल्ली मार्गावर राजधानीचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. या मार्गावरील रुळ अद्ययावत करण्याबरोबरच अन्य कामे सध्या सुरू असून हे काम मार्च २०२४पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. याचा फायदा राजधानी गाडीचा वेग वाढण्यासाठी होईल. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai new delhi rajdhani express celebrates 50 years print exp scsg
First published on: 20-05-2022 at 08:01 IST