
महाराष्ट्र सरकारने पर्यटनबंदीचा निर्णय घेतल्याने या हजारो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे.
राज्यात फळे, फुले, केळी व मधापासून वाइनचे उत्पादन केले जाते. त्यातही द्राक्षे बागायतदार शेतकऱ्यांना फायदा व्हावा, या हेतूने २००१मध्ये वाइनविक्रीचे…
रेल्वेची भरती होते कशी, त्याची प्रक्रिया काय, सध्या उत्तर प्रदेश, बिहारमध्ये भरती प्रक्रियेवरून होणारा गोंधळ यावर सविस्तर चर्चा होणेही तेवढेच…
करोना टाळेबंदीच्या काळात अगदी चार-चार रात्रीपर्यंत गाडीची वाट पाहात बसलेल्या त्या घोळक्यांत नुकतीच मिसरूड फुटलेल्या तरुणांची बहुसंख्या होती. १५ ते…
गुगलने भारती एअरटेलमध्ये सुमारे ७५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर न्यायपालिका विरुद्ध विधिमंडळ असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
निवडणुका जवळ आल्यामुळे भाजप भलतीच आक्रमक झाली आहे.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान करण्यात आलेल्या १२ भाजपा आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवलं आहे.
आम आदमी पार्टीला पंजाब तर तृणमूल काँग्रेसला गोव्यात चांगल्या यशाची अपेक्षा आहे
रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाखांहून अधिक सैन्य तैनात केलं असून रशियाचे अमेरिकेसोबतचे संबंध तणावपूर्ण झालेत.
उत्तर प्रदेशात पक्षाच्या राज्य स्तरावरील नेत्यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे
समस्येच्या मुळाशी जायचे तर तिची व्याप्ती आणि आकारमान आधी समजून घ्यायला हवे.