एजाजहुसेन मुजावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील उजनी, जायकवाडी, मुळा, गिरणा आणि गोसीखुर्द या पाच मोठय़ा धरणांत प्रचंड प्रमाणावर साचलेली गाळमिश्रित वाळू काढण्याचा निर्णय राज्य शासनाने यापूर्वीच घेतला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार या धरणांतील गाळमिश्रित वाळू काढण्याकामी मागविण्याच्या निविदांमध्ये सुधारित मानक प्रारूप तयार करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन झाली आहे. येत्या दोन महिन्यांत या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढीलप्रमाणे कार्यवाही होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळात स्पष्ट केले आहे. ठरल्यानुसार या पाच मोठय़ा धरणांतील गाळमिश्रित वाळू अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने काढल्यास त्यातून अनेक फायदे होणार आहेत. तर दुसरीकडे आव्हानेही उभी राहणार आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Silt in the dams order passed by the bench of bombay high court ysh
First published on: 29-03-2023 at 00:02 IST