महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ मध्ये शिवसेना भाजपपासून बाजूला झाल्यानंतर नव्या समीकरणाने आकार घेतला. ही घडामोड अनपेक्षित होती. हिंदुत्ववादी विचार असलेल्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मैत्री करत, महाविकास आघाडी (मविआ) निर्माण झाली. यात भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले. त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसेना व पुढे राष्ट्रवादीत फूट पडली. दोन्हीकडील एक गट भाजपच्या आघाडीत गेला. लोकसभेला महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळाले, मात्र दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला मोठे बहुमत मिळाले. तेथेच महाविकास आघाडीला तडे जाण्यास सुरुवात झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा