लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : काळम्मावाडी धरणातून गळतीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे धोका नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, असे मत खासदार शाहू महाराज यांनी सोमवारी व्यक्त केले.

Maharashtra Growth Momentum Fadnavis Updates at NITI Aayog
राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
anjali damania on dhananjay Munde
Dhananjay Munde : अंजली दमानियांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे आक्रमक, एक्स पोस्टद्वारे इशारा; म्हणाले, “मोघम आरोप करणाऱ्या…”
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
chipuln flood
चिपळूणच्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आदेश
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काळम्मावाडी ( दूधगंगा ) धरणातून गळतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अलीकडेच शासनाच्या तज्ज्ञ समितीने या गळतीची पाहणी केली होती. त्यानंतर आज खासदार शाहू महाराज, माजी आमदार के. पी. पाटील, राधानगरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी धरण गळतीची पाहणी केली.

आणखी वाचा-दर कोसळल्याने फ्लॉवरच्या उभ्या पिकावर कोल्हापुरात ट्रॅक्टर

याप्रसंगी शाहू महाराज म्हणाले, धरणाची गळती काढण्याचे काम येत्या पंधरा दिवसांत सुरू होणार आहे. हे काम दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल. गळती ९९ टक्के बंद करण्याचा प्रयत्न आहे. ऊसपीक घेण्याकडे या भागातील शेतकऱ्यांचा कल आहे. उसाला अधिक पाणी लागते. यामुळे पीक पद्धतीत शेतकऱ्यांनी बदल केला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

धरणातील प्राणी प्राशन

यावेळी शाहू महाराज यांनी धरणातील पाणी बाटलीत घेऊन ते प्राशन केले. धरणातील पाणी चांगल्या दर्जाचे आहे. कोल्हापूर शहराला नळ पाणी योजनेतून हेच पाणी पुरवले जाते, असेही ते म्हणाले.

Story img Loader