
ऊसाला एफआरपी पेक्षा एसएमपी (किमान वैधानिक किंमत) मिळणे अधिक फायदेशीर आहे.

ऊसाला एफआरपी पेक्षा एसएमपी (किमान वैधानिक किंमत) मिळणे अधिक फायदेशीर आहे.

इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक गेल्या २ वर्षांपासून आर्थिक संकटात सापडल्याने रिझव्र्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. बँकेचे…

दूधगंगा काठावरील शिरोळ तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

वाढत्या उन्हामुळे गवे अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत आणि शेतामध्ये वावरत आहेत. त्यातून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येते.

पालिकेचा महापालिका असा दर्जा वाढ झाल्यानंतर मूलत: उद्यमी प्रवृत्ती असलेल्या इचलकरंजीकरांना विकासाची महास्वप्ने पडू लागली असली तर ते स्वाभाविक आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्येला राज्य शासन जबाबदार आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरुवारी केला.

इचलकरंजी नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत करणारी अधिसूचना राज्य शासनाने निर्गमित केल्याने या श्रीमंत नगरपालिकेतील नगरसेवकांनाचा महापालिका झाल्याचे फायदे-तोटे काय हेच समजेनासे…

राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी निमित्त कोल्हापुरात ४०० कोटी खर्चाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री…

अयोध्या हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. जो तो दौऱ्यावर निघाला आहे. राज्य-देशातील अनेक मूलभूत प्रश्न अद्याप तसेच आहेत. ते सोडवण्यात…

उरुण-इस्लामपूर शहरातील ईदगाह व शादीखाना कामाचा शुभारंभ सोहळा सोमवारी पार पडला.

अर्जुनवाड या राजू शेट्टी यांच्या गावातच हायब्रीड अमनेस्टी योजनेअंतर्गत सलगरेकडे जाणाऱ्या पुलाचे काम सुरू आहे.

महागाईविरोधातील जनतेचा रोष सोमवारी दोन आंदोलनांतून व्यक्त करण्यात आला.