
शेतकरी कर्जमाफीचा हक्कदार का नाही?

शेतकरी कर्जमाफीचा हक्कदार का नाही?

कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीचे घातक प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने दमदार पावले टाकण्याचे नियोजन अंदाजपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

‘ऐसपस गप्पा दुर्गाबाईंशी’ या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांची घेतलेली प्रदीर्घ मुलाखत सीडीच्या स्वरूपात आणण्याचे काम लवकरच हाती घेणार असल्याची माहिती, या…

विमा कंपनीने अमोल पवार याचा ३५ कोटींचा विमा उतरविताना त्याच्या मालमत्तेची माहिती घेतली होती काय, याचा पोलीस शोध घेत आहेत.

ग्रामपंचायतीच्या सन २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत खर्चाचा हिशेब न दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच, उपसरपंचासह सातजणांना अपात्र ठरविले.

समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावर २३ मार्च रोजी निर्णय दिला जाईल, असे आदेश अतिरीक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी…

काँग्रेसच्या सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण या दोन्ही शाखांचे अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली पक्षश्रेष्ठींकडून गेल्या तीन महिन्यांपासून होत आहेत.

‘फेसबुक’, ‘व्हॉट्स अॅप’सारख्या समाजमाध्यमांमुळे संगणकीय गुन्ह्यामध्ये वाढ होत आहे. अशा गुन्ह्यांमुळे तरुणांचे संपूर्ण करीयर बरबाद होते.

सराफांच्या बंदमुळे जिल्ह्यात १०० कोटींचा फटका बसला असून अबकारी कर मागे घ्यावा यासाठी रविवारी सांगलीत कँडलमार्च काढण्यात आला.

मिरज-सांगली रस्त्यावरील बेथेलनगरमध्ये सापडलेली ३ कोटींची रोकड ही बेनामी संपत्ती समजून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काम मिळवून देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास राजारामपुरी पोलीसांनी शुक्रवारी अटक केली.

अबकारीकराच्या विरोधात सराफ व्यावसायिकांनी शुक्रवारी अर्धा दिवस बंद पाळण्याच्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला.