
शासन आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून शासनाच्या दडपशाहीला भीक न घालता आंदोलन सुरू ठेवण्याचा इरादा शेट्टींनी व्यक्त केला…

शासन आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून शासनाच्या दडपशाहीला भीक न घालता आंदोलन सुरू ठेवण्याचा इरादा शेट्टींनी व्यक्त केला…


अपघातात एका ६२ वर्षीय महिला प्रवाशाचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत

उच्च न्यायालयात ४० हजारपेक्षा अधिक खटले प्रलंबित आहेत. शासन केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. इमारत, निधी, मुलभूत सुविधा असा बागुलबुवा…

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुधाचे अर्थकारणही कोलमडल्याने असंतोष व्यक्त केला जात आहे.

हे पाचही युवक बेळगावमधील एका पतसंस्थेत कामाला होते, असे समजते. सुटीचा दिवस असल्याने सर्वजण फिरायला कोल्हापूर जिल्ह्यात आले होते.

पंचगंगा नदी प्रदूषणाच्या मुद्दय़ावरून रामदास कदम यांनी करवीरनगरीत घेतलेली बैठक अनेक अर्थाने गाजली.

वर्षभरात खत, बियाणे, इंधन आदींची वाढ २५ टक्के झाली आहे. त्यामुळे दीडपट हमीभाव केवळ कागदावर उरला आहे.

नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती.

पर्यावरणप्रेमींनी पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती.

मद्यप्राशनास पैसे न दिल्याच्या रागातून डोक्यात दगड घालून दोघांनी मित्राचा खून केला.

कालचा शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील निकाल विरोधकांना धडकी भरवणारा आहे.