उद्यापासून पुढील दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने मंगळवारी दिला आहे. मध्यम ते अतिवृष्टी असे पावसाचे स्वरूप असण्याची शक्यता वर्तवली आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. त्यात दिलासा देणारे वृत्त भारतीय वेधशाळेने दिले आहे. १५  मार्च ते १७ मार्च या तीन दिवसांमध्ये वादळी पाऊस पडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दक्षता घेण्याचे आवाहन

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
Heavy rain expected in the next 24 hours
येत्या २४ तासात मुसळधार पावसाची हजेरी, आठवड्याची अखेरही पावसानेच
Rising Temperatures, Vidarbha, IMD Warns, Heat Wave, maharashtra, Unseasonal Rain, Predicted, marathwada, marathi news,
राज्यात उष्णतेची लाट, विदर्भात तापमान ४२ अंश सेल्सिअस पार; शुक्रवारपासून मात्र पावसाचाही अंदाज
space
एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?

यापैकी सातारा, सोलापूर, कोल्हापूर सांगली या चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळक, मध्यम, अति आणि अतिवृष्टी असे पावसाचे स्वरूप असणार आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन योग्य ती दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.