भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुस-या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने आपला पहीला डाव २३७ धावांवर घोषीत केला. आँस्ट्रेलियाचे एकूण ९ गडी बाद झाले होते. पहील्यादिवसाचा खेळ संपण्यापूर्वीचा अर्धातास भारताला फलंदाजी केली. आणि आजचा खेळ संपेपर्यंत भारताच्या पाच धावा
झाल्या आहेत. भारताचे सलामीफलंदाज विरेंद्र सेहवाग(४) तर मुरली विजय(०) धावांवर नाबाद आहेत.

संक्षीप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहीला डाव– २३७/९ वर घोषीत ( मायकल क्लार्क ९१, मॅथ्यू वेड ६२)
गोलंदाज: रवींद्र जडेजा ३/३३, भुवनेश्वर कुमार ३/५३, हरभजन सिंग २/५२  

भारत पहीला डाव: तीन षटकांच्या अखेरीस ५ धावा ( वीरेंद्र सेहवाग ४ नाबाद, मुरली विजय ० नाबाद)