भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या टी-२० विश्वचषक सामन्यामध्ये भारताने कांगारूंवर वर ७३ धावांनी मात केली. भारतीय गोलंदाजांनी कांगारूंना केवळ ८६ धावांमध्ये गुंडाळले.