आपल्या जादुई फिरकीने भारतीय संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या रविचंद्रन अश्विनची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराकरिता शिफारस केली आहे. बीसीसीआयने २०१२-१३ वर्षांसाठी अश्विनला पॉली उम्रीगर पुरस्काराने गौरवले होते.
‘‘३० एप्रिल ही अर्जुन पुरस्कारासाठी नावांची शिफारस करण्याची शेवटची तारीख होती. अश्विनच्या नावाची आम्ही शिफारस केली आहे. अन्य कोणत्याही क्रिकेटपटूची शिफारस केलेली नाही,’’ असे बीसीसीआयचे महाव्यवस्थापक (क्रिकेट विकास) रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले.

वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर

“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”

“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”