Gautam Gambhir Expresses Regrets About T20 World Cup 2007: भारताचे माजी फलंदाज आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीर यांनी २००७ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाकडून दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या माजी फलंदाजाने सांगितले की, पहिल्या टी-२० विश्वचषकासाठी त्याची निवड न केल्याने त्याच्यावर अन्याय झाला, जो तो अजूनही विसरलेला नाही.

गौतम गंभीर म्हणाला की, २००७ च्या विश्वचषक संघातून वगळणे हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण क्षण होता. गंभीर पुढे म्हणाला की, जेव्हा त्याची या स्पर्धेसाठी निवड झाली नाही, तेव्हा त्याला वाटले की त्याचे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न संपले आहे. बरं, २०११ चा विश्वचषक जिंकण्याचा अनोखा गौरव गंभीरकडे आहे.

Why do giraffes have long necks? Discover 10 interesting facts about their necks Here
जिराफाची मान लांब का असते? जिराफांच्या लांब मानेबद्दल काही मजेदार गोष्टी, नक्की वाचा…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Rahul Gandhi
Rahul Gandhi : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”
IND vs ENG Gautam Gambhir may be unhappy with Rohit Sharma duos intense chat triggers speculations after video viral
IND vs ENG : गौतम गंभीर रोहित शर्मावर नाराज? सामन्यानंतरचा VIDEO व्हायल झाल्यानंतर चर्चेला उधाण
BCCI Asks Rohit Sharma to Decide About Future Plans in Cricket After Champions Trophy
Rohit Sharma: रोहित शर्माच्या कारकिर्दीला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पूर्णविराम? BCCIने निर्णयासाठी रोहितला दिली मुदत, नेमकी काय चर्चा झाली?
Milind Gawali
मिलिंद गवळी यांनी १०३ वर्षे जुन्या ‘या’ वास्तूला दिली भेट; व्हिडीओ शेअर करीत म्हणाले, “वेगळ्या विश्वात…”
grammys 2025 organisers forget to pay tribute to zakir hussain
Grammys 2025 : चार वेळा पुरस्कार जिंकणाऱ्या झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली वाहण्यास आयोजक विसरले, सोशल मीडियावर संताप
Sukh Mhanje Nakki Kay Asta Fame Jaydeep Gauri
मालिका संपल्यावर १ महिन्यातच जयदीप-गौरीचं ‘स्टार प्रवाह’वर कमबॅक! कारण आहे खूपच खास…; दोघांचा डान्स Video व्हायरल

हेही वाचा: AFG vs PAK: रहमानउल्ला गुरबाजने मोडला महेंद्रसिंग धोनीचा १८ वर्ष जुना विक्रम, पाकिस्तानविरुद्ध केला खास कारनामा

माझ्यावर अन्याय झाला – गौतम गंभीर

२००७ च्या टी-२० वर्ल्ड कपने क्रिकेटच्या नवीन फॉरमॅटला प्रोत्साहन दिले. त्यानंतर एक नवीन पर्व सुरू झाले. २००७ च्या टी-२० विश्वचषकात, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आणि चॅम्पियन बनले, परंतु या ऐतिहासिक विजयाचा भाग न होणे अजूनही गौतम गंभीरला टोचते.

हेही वाचा: Asia Cup 2023: “तुम्हाला सिराजलाच…”, शार्दुल ठाकुर आणि प्रसिद्ध कृष्णाबद्दल आकाश चोप्राचे मोठं वक्तव्य

गौतम गंभीरने रेव्हस्पोर्ट्झशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “२०११ चा विश्वचषक जिंकणे हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा विजय होता. मी २००७ टी-२० विश्वचषक खेळलो नाही आणि मला अजूनही वाटते की, मला वगळणे चूकीचे होते. चांगली कामगिरी करूनही माझी निवड का झाली नाही, हे मला अजूनही कळत नाही. २०११ चा विश्वचषक हा एकमेव ५० षटकांचा विश्वचषक होता, जो मी माझ्या कारकिर्दीत खेळला आणि जिंकला. म्हणूनच मला एकमेव एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा अनोखा गौरव प्राप्त झाला आहे.”

Story img Loader