नवी दिल्ली : पाकिस्तानच्या विरोधानंतरही पुढील वर्षीची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा अखेर संमिश्र प्रारूप आराखड्यानुसारच (हायब्रिड मॉडेल) आयोजित करण्याच्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) एकमत झाले आहे. त्यामुळे भारताचे सामने दुबईत, तर अन्य सर्व सामने पाकिस्तानात खेळविण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते. मात्र, संमिश्र प्रारूपाचा नियम केवळ याच स्पर्धेपुरता मर्यादित नसून २०२७ सालापर्यंतच्या सर्वच स्पर्धांसाठी लागू करण्यात येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा