India vs Bangladesh 2nd Test Highlights: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीतही भारताने जबरदस्त विजय मिळवला आहे. भारताने बांगलादेशचा ८ विकेट्सने पराभव करत मालिका २-० ने जिंकली आहे. पावसामुळे ड्रॉ होणाऱ्या सामन्यात भारताने मिळवलेला विजय संघासाठी पुढील कसोटी मालिकांच्या तुलनेत सकारात्मक दृष्टिकोन देणारा आहे. कानपूर कसोटीतील पहिल्या तीन दिवसांमध्ये पावसामुळे केवळ ३५ षटकांचा खेळ झाला. टीम इंडियाला सामन्याच्या चौथ्या दिवशी फलंदाजीची संधी मिळाली, जिथे भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत अवघ्या ३४.४ षटकांत आक्रमक फलंदाजी करत २८५ धावा केल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा