माजी भारतीय क्रिकेटपटू अजित आगरकरची दिल्ली कॅपिटल्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तो अनेक गोष्टींमध्ये आपली भूमिका बजावू शकतो. आगरकर मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यासह नेतृत्व गटाचा भाग असू शकतो. त्यात फलंदाजी प्रशिक्षक प्रवीण अमरे आणि गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स यांचाही समावेश आहे.

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या मते, मोहम्मद कैफ आणि अजय रात्रा यांच्या कराराचे नूतनीकरण न झाल्याने आगरकरची नियुक्ती करण्यात आली आहे. कैफने २०१९ पर्यंत आपली भूमिका बजावली. ज्यामध्ये रात्राने गेल्या वर्षीपर्यंत तिचे काम केले.

rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: इरफान पठाणने नाव न घेता पंड्याला सुनावलं, मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतरचं ट्विट होतंय व्हायरल

आगरकर स्टार स्पोर्ट्सच्या ब्रॉडकास्टिंग टीमचा भाग असल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या भारताच्या घरच्या मालिकेनंतर कॅपिटल्स संघात सामील होईल. १६ मार्च रोजी श्रीलंकेचा तीन टी-२० आणि दोन कसोटी दौरा संपणार आहे. आगरकरची दिल्ली कॅपिटल्समध्ये कोचिंगची ही पहिलीच नियुक्ती असेल. ४४ वर्षीय आगरकर २००७ मध्ये टीम इंडियाकडून शेवटचा खेळला होता. २०१३ मध्ये त्याने निवृत्ती घेतली.

हेही वाचा – Pro Kabaddi League Semifinal : सेमीफायनलसाठी हे ४ संघ मैदानात; वाचा कधी, केव्हा रंगणार सामने

आगकरकने भारताकडून खेळताना एकदिवसीय सामन्यात २८८ आणि कसोटीत ५८ बळी घेतले आहेत. २०१२-१३ मधील त्याच्या निरोपाच्या हंगामात, त्याने रणजी करंडक स्पर्धेत प्रथमच मुंबईचे नेतृत्व केले आणि विजेतेपद मिळवून दिले. २०११ ते २०१३ दरम्यान तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला. २००८ ते २०१० दरम्यान तो कोलकाता नाइट रायडर्सकडूनही खेळला. आगरकरने एकूण ६२ टी-२० सामने खेळले असून ४७ बळी घेतले आहेत.