नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिला कुस्तीगिरांचे जंतरमंतरवरील आंदोलन दिल्ली पोलिसांनी चिरडून टाकल्यानंतर, केंद्र सरकारवर दबाव वाढू लागला आहे. केंद्र सरकार खेळाडूंच्या बाजूचे असून खेळाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांची चौकशी पूर्ण होईपर्यंत आंदोलक खेळाडूंनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Players should be patient until the investigation is complete anurag thakur amy
First published on: 01-06-2023 at 00:50 IST