मस्कत : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करावा लागला असला तरी यामुळे विनाकारण चिंता करून संघात फारसे बदल करण्यावर भर देऊ नये, असे मत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील भारताला आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका ०-३ अशी गमवावी लागली. रोहित शर्माची अनुपस्थिती तसेच विराट कोहलीची कर्णधारपदावरून हकालपट्टी या बाबींचा भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi shastri not in favour to change team after india lost odi series south africa zws
First published on: 26-01-2022 at 01:50 IST