नवी दिल्ली : भारतीय संघाला २०१३च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर ‘आयसीसी’ची एकही जागतिक स्पर्धा जिंकता आलेली नाही. दरम्यानच्या काळात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले. त्यामुळे त्यांना बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले आहे. मात्र, या दोघांबाबत संयम बाळगण्याचे आवाहन फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने चाहत्यांना केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘सचिन तेंडुलकर १९९२, १९९६, १९९९, २००३ आणि २००७ सालच्या विश्वचषकांमध्ये खेळले होते. मात्र, त्यांनी पहिल्यांदा विश्वचषक २०११मध्ये जिंकला,’’ असे अश्विन म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravichandran ashwin appeals fans to stop criticism of rohit sharma virat kohli for not winning icc tournament zws
First published on: 30-01-2023 at 04:42 IST