Three Teams Loses Championship In IPL : इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा सीजन ३१ मार्चपासून सुरु होत आहे. आयपीएलच्या १५ वर्षांच्या इतिहासात काही टीम अशा आहेत, ज्यांनी एक दोन नव्हे तर तीन-चारवेळा आयपीएलचं किताब जिंकलं आहे. पण काही टीम अशा आहेत, ज्यांना एकदाही आयपीएल चॅम्पियन बनता आलं नाही. यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा संघ आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांचा समावेश आहे. या संघांना आयपीएलवर जेतेपदाचं शिक्कामोर्तब का करता आलं नाही, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Register Now
Already have an account? Sign in
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा