Virat Kohli should not be made captain of RCB says Sanjay Manjrekar : आयपीएल २०२५ मध्ये विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २१ कोटी रुपये खर्चून कायम ठेवले आहे. फ्रँचायझीने विराटवर एवढा पैसा खर्च केल्यानंतर आगामी हंगामात ‘किंग कोहली’ पुन्हा एकदा आरसीबीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मात्र, माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी विराटला कर्णधार करण्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. आरसीबीने कोहलीला पुन्हा कर्णधार बनवू नये, असे त्यांचे म्हणणे आहे. कोहलीची प्रतिष्ठा पाहण्याऐवजी कोहलीने गेल्या काही हंगामात बॅटने कशी कामगिरी केलीय? यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे माजी खेळाडूने सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा