scorecardresearch

Latest News

लख्वीला अपहरणाच्या गुन्ह्यात जामीन

मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड झाकीउर रहमान लख्वी याला सहा वर्षांपूर्वी केलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याप्रकरणी पाकिस्तानातील न्यायालयाकडून शुक्रवारी जामीन मंजूर करण्यात आला…

‘डॉल्बी’ बंद करण्यावरून गुंडांचा पोलिसांवर हल्ला

वाढदिवस साजरा करण्यासाठी फार्म हाऊसमध्ये मध्यरात्रीनंतर कायदा धाब्याबर बसवून डॉल्बी सिस्टिम लावून धिंगाणा करणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर काठी व…

महापालिका सत्तापक्ष नेत्याच्या निवडीवरून भाजपमध्ये नाराजी

गेल्या तीन महिन्यांपासून सत्तापक्ष नेत्याचे नाव गुलदस्यात ठेवण्यात आल्यानंतर अखेर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांची नुकतीच या पदावर निवड…

वेगळय़ा विदर्भाची मागणी सयुक्तिक नाही- डॉ. मोरे

प्रत्येक प्रदेशाचे, विभागांचे वेगळे प्रश्न असतात, राज्यकर्त्यांनी ते स्थानिकांशी चर्चा करून सोडवायचे असतात, त्यामुळे महाराष्ट्राचे विभाजन करून वेगळय़ा विदर्भाची मागणी…

नर्सरीला प्रवेश वय वर्षे तीननंतरच

वयाची तीन वर्षे पूर्ण केलेल्या मुलांनाच पूर्व प्राथमिक वर्गात (नर्सरी) प्रवेश देण्यात येईल, असे सांगत येत्या शैक्षणिक वर्षांपासूनच (२०१५-२०१६) ही…

विदर्भात ‘पमेलो’चे पुनरुज्जीवन

लिंबूवर्गीय फळांमध्ये सर्वात लहान लिंबू आणि सर्वात मोठा संत्रा एवढीच लिंबूवर्गीय फळांची ओळख आपल्याला आहे, पण मूळ नागपूरचीच उत्पत्ती असलेले…

शिक्षणमंत्री पद हवंय? भाजपात यावं लागेल!

‘राज्यमंडळाच्या पुढच्या टप्प्यापर्यंत विनोदजी पुढे जाऊ देत आणि मला शिक्षणमंत्रीपद मिळू दे.,’ अशी आमदार विक्रम काळे यांची टिप्पणी आणि त्यावर…

मेळघाटात वर्षभरात २६९ बालमृत्यू

वेगवेगळया विभागांच्या शेकडो योजना असताना आणि कोटय़वधी रुपये खर्च केले जात असतानाही मेळघाटातील बालमृत्यूंचे दुष्टचक्र अद्याप कमी व्हावयास तयार नाही.

व्हच्र्युअल क्लासरूमच्या रूपाने ‘बालचित्रवाणी’ला संजीवनी

‘व्हच्र्युअल क्लासरूम’च्या रूपाने बालचित्रवाणीला आता संजीवनी मिळणार आहे. ‘राज्य शासनाने बालचित्रवाणीची जबाबदारी घेतली असून कर्मचाऱ्यांचेही प्रश्न सोडवले जातील,

मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात

प्रदीर्घ कालावधीनंतर महापालिकेने आज, गुरुवारी दिवसभर शहरातील काही भागांत अतिक्रमण हटाव मोहीम पोलीस बंदोबस्तात राबवली. तब्बल आठ तास ही मोहीम…

ग्रामीण भागातील लेखकांना प्रोत्साहन देण्याची गरज

ग्रामीण भागात अनेक ताकदीचे लेखक आहेत. त्यांना शोधणे व प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. लिहिणाऱ्या माणसांच्या लिखाणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांना चार…